दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी!

आता तुमच्या WhatsApp वर
चला तर मग, आजच MARATHI TALK ला जॉईन करा🤝
Join Now, Absolutely Free
.

अवेळी पाऊस व गारपीट आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ होणार !

रत्नागिरी जिल्हयातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्यांबाबत मा. मंत्री (उद्योग) तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०९.०२.२०२३ रोजी पार पडलेल्या तसेच मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०५.०९.२०२३ रोजी पार…

Read more

महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे.

महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे. Maha Dbt farmer नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांसाठी अर्ज आता एकाच वेबसाईटवरून करता येत आहे. शासनाने…

Read more

PM Kisan Yojana Installment हे काम करा तरच मिळेल पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता

नमस्कार शेतकरी, पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना मागील काही दिवसापासून पीएम किसान योजनेचे हप्ते मिळत नाहीत. अशा शेतकऱ्यांनी काय…

Read more

Maha Dbt Farmers Schemes : या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

Maha Dbt farmer नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांसाठी अर्ज आता एकाच वेबसाईटवरून करता येत आहे. शासनाने आणलेल्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये…

Read more

सातबारा अथवा फेरफार उताऱ्यावरील न्यायालयीन वाद, दावे-प्रतिदावे घरबसल्या एका क्लिकवर कळणार…!

💁🏻‍♂️ जमिनीसंदर्भात महसूल विभागात अथवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे की नाही, याची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे. भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर तसेच ईक्‍युजेसीच्या https://eqjcourts.gov.in/startup/default.php या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध…

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना- Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana

सारांश जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि…

Read more

ई-म्युटेशन

महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प सन 2012-13 मध्ये भारत सरकारच्या DILRMP प्रकल्पांतर्गत सुरू केला आहे. पहिला टप्पा ‘खाता मास्टर’चे अद्ययावतीकरण हा होता, ज्यामध्ये जमीनधारकांच्या नोंदीनुसार त्यांच्या खात्यांमध्ये (8A नोंदवही) तारखेचे संगणकीकरण…

Read more

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

विभागाचे नाव कृषी विभाग सारांश कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे. अनुदान या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या…

Read more